शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्हा योजनेचा ५४ कोटींचा निधी अखर्चित

By admin | Updated: March 10, 2017 00:27 IST

लातूर : जिल्हा वार्षिक योजनेत अखर्चित निधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, जवळपास ३२ टक्के निधी अखर्चित राहिला आहे़

लातूर : जिल्हा वार्षिक योजनेत अखर्चित निधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, जवळपास ३२ टक्के निधी अखर्चित राहिला आहे़ २०० कोटींपैकी जिल्हा नियोजन विभागाने संबंधित यंत्रणेकडे १७० कोटी रूपये वितरित केले असून, त्यापैकी ११६ कोटींचा खर्च संबंधित यंत्रणांनी केला आहे़ ६८ टक्के खर्च आतापर्यंत झाला असून, ३२ टक्के खर्च अद्याप यंत्रणांनी केला नाही़ जिल्हा नियोजन समितीने विविध विकास कामांसाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धशाळा विकास, मत्स्य व्यवसाय विकास, वने व वन्य जीवन, सहकार, मृदा व जलसंधारण, ग्रामीण रोजगार, एकात्मिक ग्रामीण रोजगार, सामान्य शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, लोकवाचनालय, क्रीडा व युवक कल्याण, मागासवर्गीय कल्याण योजना, महिला व बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, गृहनिर्माण, नगरविकास, लघु पाटबंधारे, ग्रामीण लघु उद्योग, रस्ते विकास, ग्रामीण रस्ते विकास, रस्ते व पूल, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांसाठी २०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले़ त्यापैकी या यंत्रणांना १७० कोटी रूपये वितरित करण्यात आले असून, वर्षभरात या यंत्रणेने ११६ कोटी रूपये खर्च केले आहेत़ उर्वरित ५४ कोटी निधी अखर्चित राहिला आहे़ सहा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन अखर्चित निधी तत्काळ खर्च करून विकासाच्या योजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या़ यापूर्वीच्याही बैठकीत वेळेत निधी खर्च करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या़ तरीही ५४ कोटी रूपयांचा निधी अखर्चित राहिला आहे़ मार्च अखेर हा निधी खर्च न केल्यास इतर विभागाकडे वर्ग करावा लागतो़