शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे ५३0 कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:41 IST

आर्थिक स्थिती खालावल्यानेच महावितरणने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर अजून शेतीमालही विकला नाही तर महावितरणने थेट वीज तोडल्याने शेतकरी संतापला आहे. जिल्ह्यात महावितरणचे शेतीपंपाकडे तब्बल ५३0 कोटी रुपये थकले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आर्थिक स्थिती खालावल्यानेच महावितरणने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर अजून शेतीमालही विकला नाही तर महावितरणने थेट वीज तोडल्याने शेतकरी संतापला आहे. जिल्ह्यात महावितरणचे शेतीपंपाकडे तब्बल ५३0 कोटी रुपये थकले आहेत.हिंगोली जिल्ह्यात एकूण ७0 हजार ९0३ शेतकºयांनी कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली आहे. यात हिंगोलीत १२ हजार १७२ शेतकºयांकडे ७३.७२ कोटी, वसमत तालुक्यात २0 हजार ८२२ शेतकºयांकडे १६५.२९ कोटी, कळमनुरी तालुक्यात १३ हजार ४७ शेतकºयांकडे ९४.१९ कोटी, औंढा तालुक्यात ११ हजार ४९४ शेतकºयांकडे १0१.३१ कोटी रुपये तर सेनगाव तालुक्यातील १३ हजार ३६८ शेतकºयांकडे ९५.६४ कोटी रुपये थकले आहेत. सर्वाधिक वीज जोडण्या व थकबाकीही वसमत तालुक्यात आहे. त्यामुळे या तालुक्यातून मोठा उदे्रक होत आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात ४५ शेतकºयांनी केवळ १३ लाख ४0 हजार रुपयांची थकबाकी भरलेली आहे. सध्या वीज कंपनीने सुरू केलेल्या कारवाईत ५४ हजार ५५८ शेतकºयांच्या वीजजोडण्या तोडल्या आहेत. यात हिंगोली १२१७२, वसमत-२0८२२, कळमनुरी- १३0३२, औंढा-३१७९, सेनगाव १३५३ अशी तालुकानिहाय वीज जोडण्या तोडलेल्यांची संख्या आहे. तर औंढ्यात ४२00 व सेनगावातील १२0१0 शेतकºयांच्या वीज जोडण्या तोडणे बाकी आहे. त्यामुळे एकूणच वातावरण संतप्त होत आहे.