शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

महावितरणचे ५३0 कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:41 IST

आर्थिक स्थिती खालावल्यानेच महावितरणने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर अजून शेतीमालही विकला नाही तर महावितरणने थेट वीज तोडल्याने शेतकरी संतापला आहे. जिल्ह्यात महावितरणचे शेतीपंपाकडे तब्बल ५३0 कोटी रुपये थकले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आर्थिक स्थिती खालावल्यानेच महावितरणने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर अजून शेतीमालही विकला नाही तर महावितरणने थेट वीज तोडल्याने शेतकरी संतापला आहे. जिल्ह्यात महावितरणचे शेतीपंपाकडे तब्बल ५३0 कोटी रुपये थकले आहेत.हिंगोली जिल्ह्यात एकूण ७0 हजार ९0३ शेतकºयांनी कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली आहे. यात हिंगोलीत १२ हजार १७२ शेतकºयांकडे ७३.७२ कोटी, वसमत तालुक्यात २0 हजार ८२२ शेतकºयांकडे १६५.२९ कोटी, कळमनुरी तालुक्यात १३ हजार ४७ शेतकºयांकडे ९४.१९ कोटी, औंढा तालुक्यात ११ हजार ४९४ शेतकºयांकडे १0१.३१ कोटी रुपये तर सेनगाव तालुक्यातील १३ हजार ३६८ शेतकºयांकडे ९५.६४ कोटी रुपये थकले आहेत. सर्वाधिक वीज जोडण्या व थकबाकीही वसमत तालुक्यात आहे. त्यामुळे या तालुक्यातून मोठा उदे्रक होत आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात ४५ शेतकºयांनी केवळ १३ लाख ४0 हजार रुपयांची थकबाकी भरलेली आहे. सध्या वीज कंपनीने सुरू केलेल्या कारवाईत ५४ हजार ५५८ शेतकºयांच्या वीजजोडण्या तोडल्या आहेत. यात हिंगोली १२१७२, वसमत-२0८२२, कळमनुरी- १३0३२, औंढा-३१७९, सेनगाव १३५३ अशी तालुकानिहाय वीज जोडण्या तोडलेल्यांची संख्या आहे. तर औंढ्यात ४२00 व सेनगावातील १२0१0 शेतकºयांच्या वीज जोडण्या तोडणे बाकी आहे. त्यामुळे एकूणच वातावरण संतप्त होत आहे.