शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

जि.प.,पं.स साठी ५१ आक्षेप दाखल

By admin | Updated: October 22, 2016 00:28 IST

जालना : जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समितीच्या ११२ गणांची ५ आॅक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या सोडतीवर जिल्ह्यातून ५१

जालना : जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समितीच्या ११२ गणांची ५ आॅक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या सोडतीवर जिल्ह्यातून ५१ आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नव्याने निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. यावर ५ आक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके आणि सामान्य प्रशासनाच्या नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली होती. काढण्यात आलेल्या सोडतीत अनेक दिग्गज सदस्यांचे गण आणि गटात बदल झाल्याने अनेकांना सुखद धक्का दिला. काढण्यात आलेल्या सोडतीवर आक्षेप घेण्यासाठी १० ते २० आक्टोंबर पर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले. दहा दिवसांत कार्यालयाकडे आठही तालुक्यांतून ५१ प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक आक्षेपाचे प्रस्ताव भोकरदन तालुक्यातून २४ प्रस्ताव जाफराबाद तालुक्यातून १०, जालना ६, मंठा आणि घनसावंगी ४, आणि बदनापूर परतूर तालुक्यातून प्रत्येकी १ प्रस्ताव आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य विभागाकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आलेल्या ५१ प्रस्तावांवर २७ आक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सुनावणी होणार आहे.