शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

झकास पठारसाठी उपकरातून ५१ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:06 IST

औरंगाबाद : सातारा जिल्ह्यात कास पठाराच्या धर्तीवर जिल्हयात काही ठिकाणी झकास पठारचा विकास केला जाणार आहे. येथील दुर्मीळ ...

औरंगाबाद : सातारा जिल्ह्यात कास पठाराच्या धर्तीवर जिल्हयात काही ठिकाणी झकास पठारचा विकास केला जाणार आहे. येथील दुर्मीळ वनस्पती, रानफुलांचे संवर्धन, पर्यटकांना आकर्षित करेल. त्याशिवाय जिल्ह्यातील केवळ हिवाळी, उन्हाळी पर्यटन पावसाळ्यातही वाढेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी व्यक्त केला. त्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी दाद देत या उपक्रमासाठी उपकरातून ५१ लाखांचा निधी पुढील वर्षातील उपाययोजांसाठी नियोजीत करण्याचा ठराव घेतला.

जिल्ह्यातील पठारांवरचे आवश्यक मातीपरिक्षण, साधनसामुग्रीचा विचार करुन रानफुलांचे पठारावर घनदाट ताटवे तयार करण्याची गरज आहे. त्या पठाराभोवतीचे पाच ते सहा गावांचा समुह विकास करुन झकास पठारचे जिल्हात सुरुवातीला पाच ते सहा पठारे विकसीत करण्यात येतील. यावर्षी रानफुलांच्या ७० प्रकारच्या १७५ किलो बियाने जमा केले आहे. त्याची लागवड, त्या प्लाॅटला संरक्षण, त्याचे सपाटीकरण आदींसाठी काही निधी लागणार आहे. असे डाॅ. गोंदावले यांनी सांगितले. यासाठीची मान्यतेची प्रक्रीया सध्या सुरु असून पालकमंत्री सुभाष देसाई व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर ही संकल्पना मांडण्यात आली असून त्यांच्याकडून या प्रकल्पाला सहमती मिळाली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहीती त्यांनी सभागृहाला दिली. आपल्याकडे जून ते आॅक्टोबर दरम्यान पर्यटकांचा ओघ घडतो. तो ओघ या झकास पठारांमुळे वाढेल. शिवाय स्थानिक लोकांना अर्थार्जनही होईल, तर सीएसआर मधुनही या प्रकल्पाला मदत मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.