शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

५ हजार सेवानिवृत्तांना मिळणार वाढ

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

जालना : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जालना : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनात १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर निवृत्तीवेतनधारकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, अशासकीय महाविद्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह इतर राज्य सरकारच्या सर्व ८० वर्षे किंवा त्यापुढील वय असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना ही वाढ लागू राहणार आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी एक रकमी रक्कम स्वीकारलेली आहे. निवृत्ती वेतनाच्या १/३ इतका अंशराशीकृत भाग पुन:स्थापित करण्यासाठी, अंशराशिकृत रकमेच्या सुधारणेसाठी सहाव्या वेतन आयोगप्रमाणे सुधारीत निवृत्ती वेतनास पात्र ठरले आहेत, अशा ८० वर्षे व त्यावरील निवृत्ती वेतनधारकांना सुधारित निवृत्ती वेतनावर १ एप्रिल २०१४ पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील पाच हजारावर निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा मिळेल अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. (वार्ताहर)