शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:53 IST

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील स्थिती : गेल्या सहा महिन्यातील घटना

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.राज्य सरकारने वर्षभरापूर्वी कर्जबाजारी शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करून त्यापुढील कर्जदार शेतकºयांसाठीही योजना जाहीर केली आहे. शासनाच्या या योजनेला सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असून, शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारला अपेक्षित असून, त्यातून शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. प्रत्यक्षात गेल्या वर्षी देण्यात आलेल्या या कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या मात्र कायम राहिल्या आहेत. चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात दरमहा सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सोमवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली गावापैकी माचीपाडा येथील बुधा राजाराम सापटे (५५) या शेतकºयाने आत्महत्या केलीआहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शेतकºयांचा पीक पेरणीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. यंदा मान्सून समाधानकारक बसरण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला असल्यामुळे शेतकरी या हंगामाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा बाळगली जात असताना प्रत्यक्षात अजूनही शेतकºयांमध्ये नैराश्य कायम असल्याचे शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे.