शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

४६ मंडळांची पिकांनुसार विम्यासाठी झाली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:25 IST

जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळातंर्गत शेतकºयांना पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यासाठी गावांची पिकानुसार निवड करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळातंर्गत शेतकºयांना पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यासाठी गावांची पिकानुसार निवड करण्यात आली आहे़पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजना कार्यान्वित केली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ४६ मंडळांतील शेतकºयांच्या द्राक्ष, आंबा, मोसंबी या पिकांना सुरक्षाकवच मिळणार आहे़ नांदेड तालुक्यातील तरोड बुु़, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णूपुरी, अर्धापूर तालुका- दाभड, मालेगाव, मुदखेड - मुगट, बारड, हदगाव- तामसा, मनाठा, आष्टी, लोहा - शेवडी बाजार, भोकर, देगलूर - मरखेल, हाणेगाव येथील शेतकºयांचे द्राक्षाचे पीक सुरक्षित राहणार आहे़ तसेच नांदेड तालुक्यातील लिंबगाव, विष्णूपुरी, मुदखेड- बारड व अर्धापूर तालुक्यातील मालेगाव या मंडळातील मोसंबीचे पीक व नांदेड तालुक्यातील तरोडा बु़, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णूपुरी, अर्धापूर- अर्धापूर, दाभड, मालेगाव, मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड, हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी, लोहा- शेवडी बाजार, भोकर, देगलूर- मरखेल, हाणेगाव, किनवट - बोधडी या २१ मंडळांतील शेतकºयांच्या केळीला विम्याचे संरक्षण मिळणार आहे़ अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, दाभड या दोन मंडळातील आंब्याचेही विमा काढता येणार आहे़