शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

४६ मंडळांची पिकांनुसार विम्यासाठी झाली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:25 IST

जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळातंर्गत शेतकºयांना पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यासाठी गावांची पिकानुसार निवड करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळातंर्गत शेतकºयांना पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यासाठी गावांची पिकानुसार निवड करण्यात आली आहे़पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजना कार्यान्वित केली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ४६ मंडळांतील शेतकºयांच्या द्राक्ष, आंबा, मोसंबी या पिकांना सुरक्षाकवच मिळणार आहे़ नांदेड तालुक्यातील तरोड बुु़, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णूपुरी, अर्धापूर तालुका- दाभड, मालेगाव, मुदखेड - मुगट, बारड, हदगाव- तामसा, मनाठा, आष्टी, लोहा - शेवडी बाजार, भोकर, देगलूर - मरखेल, हाणेगाव येथील शेतकºयांचे द्राक्षाचे पीक सुरक्षित राहणार आहे़ तसेच नांदेड तालुक्यातील लिंबगाव, विष्णूपुरी, मुदखेड- बारड व अर्धापूर तालुक्यातील मालेगाव या मंडळातील मोसंबीचे पीक व नांदेड तालुक्यातील तरोडा बु़, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णूपुरी, अर्धापूर- अर्धापूर, दाभड, मालेगाव, मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड, हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी, लोहा- शेवडी बाजार, भोकर, देगलूर- मरखेल, हाणेगाव, किनवट - बोधडी या २१ मंडळांतील शेतकºयांच्या केळीला विम्याचे संरक्षण मिळणार आहे़ अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, दाभड या दोन मंडळातील आंब्याचेही विमा काढता येणार आहे़