शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

औरंगाबादचे ४५ विद्यार्थी सीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियातर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर झाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियातर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर झाला. शहरातून या परीक्षेसाठी बसलेल्या ३८२ विद्यार्थ्यांपैकी ८४ जण उत्तीर्ण झाले. यापैकी ४५ विद्यार्थी सीए झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात चांगली वाढ झाली आहे.औरंगाबादमधून या परीक्षेला ‘गट-१’साठी २२२ विद्यार्थी आणि ‘गट-२’साठी १६० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ‘गट-१’मध्ये ४६ तर ‘गट-२’मध्ये ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १२ उत्तीर्ण झाले. प्रणव राठी या विद्यार्थ्याने ५०१ गुणांसह शहरातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सकाळी ११ वाजता आॅनलाइन निकाल जाहीर झाला. सीएची अंतिम परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी खूप कमी असते. त्यामुळे यंदाचा निकाल औरंगाबाद शहरासाठी विशेष ठरला आहे.