शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

शहरातील ४० टक्के मालमत्तांना करच नाही

By admin | Updated: March 15, 2016 00:43 IST

औरंगाबाद : शहरातील तब्बल ४० टक्के मालमत्तांना महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

औरंगाबाद : शहरातील तब्बल ४० टक्के मालमत्तांना महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. शंभर टक्के मालमत्तांना कर लावल्यास तब्बल ३५० कोटी रुपये मनपाला कर मिळेल, असा खळबळजनक अहवाल मनपा अधिकाऱ्यांनीच आयुक्तांना दिला आहे. महापालिकेचा करमूल्य निर्धारण विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. या विभागात काम करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चढाओढ सुरू असते. ज्या मालमत्तांना लाखो रुपये कर लावायला हवा, त्या मालमत्तांना कर्मचारी फक्त हजारात कर लावून आपले खिसे भरतात. अनेक मालमत्ताधारकांना कर न लावताच कर्मचारी ‘तुपाशी’आणि मनपा उपाशी मरत आहे. मागील सहा महिन्यांपासून या विभागातील अनेक धक्कादायक बाबी समोर (पान २ वर)