शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

खरेदी-विक्री संघासाठी ४0 अर्ज

By admin | Updated: April 26, 2016 23:42 IST

हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हिंगोली : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला पूर्वीसारखे वैभव राहिले नसले तरीही निवडणुकीत मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण ४0 अर्ज आले आहेत.यामध्ये सोसायटी मतदारसंघात गोदावरी भगवान शिंदे, जगन नामदेव लोथे, केशव ग्यानु शांकट, जनार्दन चंद्रभान वैद्य, गोविंद फुलाजी भवर, श्रीराम कुंडलिका पठाडे, भारत मारुती बर्वे, भानुदास गोविंदराव वाबळे, नारायण व्यंकटराव जगताप, रुपाजी किशनराव गायकवाड, शंकर सीताराम शिंदे, गुलाबराव रामजी सरकटे, केशव शेषराव नाईक, शहरी विभाग मतदारसंघातून अशोक रामकृष्ण बासटवार, उमेश पांडुरंग नागरे, राजाराम तुकाराम बांगर, सचिन सूर्यकांत गुंडेवार, खेडे विभाग मतदारसंघातून सत्यनारायण रामकिशन तापडीया, राजाराम तुकाराम बांगर, रमेश विठ्ठलराव शिंदे, कुंडलिक मारोतराव नागरे, रामेश्वर आंबादास फाळके यांचा समावेश आहे.महिला राखीव मतदारसंघातून वनमाला पांडुरंग नागरे, प्रमिला राजाराम बांगर, गोदावरी भगवान शिंदे, प्रयाग बळीराम बांगर, अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघात बालासाहेब गंगाराम आरळकर, गंगाराम सखाराम लोणकर, इतर मागासवर्ग मतदारसंघात भिकाजी दगडुजी मोहनकर, बिरजू नंदलाल यादव यांचा समावेश आहे. विजाभज-विमाप्र मतदारसंघात राजाराम तुकाराम बांगर, उमेश पांडुरंग नागरे, रामचंद्र नामदेवराव वैद्य यांचा समावेश आहे.यातील अनेकांनी दोन वेगवेगळ्या मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत. २७ एप्रिलपर्यंत छाननी होणार आहे. १२ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख तर २२ मे रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एल. डुकरे हे काम पहात आहेत.खरेदी-विक्री संघाचे हाल पहाता निवडणूक घेणेही परवडणारी बाब नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. १२ मेपर्यंत वेळ असल्याने आता त्यासाठी फिल्डिंग लावली जाते की, मतदान होणार हे त्यानंतरच कळणार आहे . (प्रतिनिधी)उकाडा वाढलाकौठा- वसमत तालुक्यात कौठा व परिसरात उन्हाचा पारा वाढत असून उकाड्याने जनता त्रस्त झाली आहे. उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम दिसून येत आहे. ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. उष्माघातापासून बचाव करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.