शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात !

By admin | Updated: July 21, 2016 01:12 IST

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़ परंतु, यातील ३ लाख ९३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु, या पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत जून-जुलैमध्ये २१४़१ मि़मी़ पाऊस झाला़ झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या केल्या़ आणखी पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी कोळपणीही सुरू केली़ परंतु, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवरील पिके पावसाअभावी कोमेजू लागली आहेत़ पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीन पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती होती. परंतु, यावर्षी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. परंतु, पुन्हा उघडीप दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.(प्रतिनिधी)