शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

४ लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात !

By admin | Updated: July 21, 2016 01:12 IST

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़

लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टरपैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे़ परंतु, यातील ३ लाख ९३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु, या पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत जून-जुलैमध्ये २१४़१ मि़मी़ पाऊस झाला़ झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ ६ लाख ३८ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या केल्या़ आणखी पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी कोळपणीही सुरू केली़ परंतु, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे ५ लाख ९९ हजार १२८ हेक्टरवरील पिके पावसाअभावी कोमेजू लागली आहेत़ पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीन पिकावर कीड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती होती. परंतु, यावर्षी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. परंतु, पुन्हा उघडीप दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.(प्रतिनिधी)