शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

३५ गावांना दूषित पाणी; ब्लिचिंग पावडरच नाही

By admin | Updated: June 25, 2014 01:27 IST

औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याचा धोका असला, तरी अनेक ग्रामपंचायती याविषयी गंभीर नाहीत.

औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याचा धोका असला, तरी अनेक ग्रामपंचायती याविषयी गंभीर नाहीत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींकडे पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारे ब्लिचिंग पावडरही उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पंचायतराज व्यवस्थेत गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी नियमितपणे ब्लिचिंग पावडरचा वापर करणे अपेक्षित असते. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडरचा वापर न करताच नागरिकांना पाणी पुरवीत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे नुकतीच ब्लिचिंग पावडरच्या उपलब्धतेची तपासणी करण्यात आली. तेव्हा जिल्ह्यातील ८५८ ग्रामपंचायतींपैकी ८२१ ग्रामपंचायतींकडे हा साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. उर्वरित ३५ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरचा साठा शिल्लक नाही. त्यामुळे संबंधित गावांमध्ये नागरिकांना शुद्धीकरणाच्या प्रक्रियेशिवायच पाणी पुरविले जात आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १५ गावांमध्ये ब्लिचिंग पावडर नाही. (लोकमत ब्युरो)ब्लिचिंग पावडर नसलेल्या ग्रामपंचायती औरंगाबाद४कन्नड१वैजापूर१५खुलताबाद११सिल्लोड०गंगापूर०पैठण३सोयगाव१ फुलंब्री ०एकूण३५