शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

तीन दिवसांत संकलित केले ३४ हजार कपडे..!

By admin | Updated: November 15, 2016 00:54 IST

जालना : हिवाळ्यात अनेक गरीब कुटुंब कपड्याविना थंडीत कुडकुडत असतात.

जालना : हिवाळ्यात अनेक गरीब कुटुंब कपड्याविना थंडीत कुडकुडत असतात. या कुटुंबियांचा थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे, चप्पल, बूट मिळावेत या उद्देशाने स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने ‘माणुसकीची भिंत’ या उपक्र माच्या माध्यमातून ऋण रथाद्वारे कपडे व इतर साहित्य गोळा करण्यात आले. सोमवारी तिसऱ्या दिवशी या रथातून कपडे आणण्याऐवजी गरजू लोकांची वाहतूक केली गेली.जालन्यातून गोळा होणारे साहित्य वृद्धाश्रम, अनाथालय पाठविण्यात येणार आहे. शनिवारी शिवाजी पुतळा, गांधी चमन या ठिकाणी उबदार कपडे दान करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. नागरिकांनी जुने, नवीन उबदार कपडे, चप्पल, बूट हे साहित्य आपापल्या परीने आणून दिले. या उपक्रमासाठी स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय सुरासे यांनी परिश्रम घेतले. विविध कपडे जालनेकरांनी दान करून आदर्श निर्माण केला आहे. हे साहित्य बीड येथील शांतीवन, औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रम, गेवराई येथील सहारा अनाथालय, अमरावती येथील प्रश्नचिन्ह आदी संस्थेतील अनाथ, निराधारांना देण्यात येणार आहे.