शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

३१ कोटींचा निधी खर्चाविना पडून

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील दलित वस्तींच्या विकासासाठी गतवर्षी आणि या वर्षी शासनाकडून आलेला सुमारे ३१ कोटी ३४ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषदेत खर्चाविना पडून आहे.

जालना : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील दलित वस्तींच्या विकासासाठी गतवर्षी आणि या वर्षी शासनाकडून आलेला सुमारे ३१ कोटी ३४ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषदेत खर्चाविना पडून असून, जिल्ह्यातील दलित वस्त्या विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.हा निधी तात्काळ दलित वस्त्यांच्या विकासकामांवर खर्च केला नाही तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी दिला. गेल्या वर्षी शासनाकडून दलित वस्ती सुधार योजनेसाठी १४.३२ कोटी रूपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यावर्षी १८.१५ कोटी रूपये मिळाले. त्यातील ३१.३४ कोटी रूपये पडून आहेत. या निधीअंतर्गत दलित वस्तीमध्ये सभागृह, सिमेंट रस्ते, घरकुल व इतर कामे केली जाणार आहेत. आचारसंहितेचे कारण दाखवून हा निधी अद्यापपर्यंत खर्च न करणे म्हणजे विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यासारखे आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराओ घालून आंदोलनाचा इशारा देत समाज कल्याण अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर अ‍ॅड. बी. एम.साळवे, भास्कर साळवे, विजय कांबळे, दीपक डोके, राजू खरात, कृष्णा जाधव, ख्वाजा खान, प्रकाश वाघ, डॉ.राम चव्हाण, शालूमान आठवले यांच्या सह्या आहेत.