शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

३० हजार शेतकरी पीकविम्यास अपात्र

By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST

लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़

लातूर : सन २०१५-१६ मधील रबी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्यासाठी जिल्ह्यातील ३० हजार ५६ शेतकरी अपात्र ठरले आहेत़ त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे़सन २०१५-१६ च्या रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफुल, गहू, कांदा, उन्हाळी भुईमूग, भात अशा आठ पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात आली होती़ गत वर्षीच्या दुष्काळामुळे रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना रबी हंगामही घेता आला नाही़ त्यातच ज्या शेतकऱ्यांनी रबीचा पेरा केला होता, त्या शेतकऱ्यांच्या पदरी पेरणीचा खर्चही पडला नाही़दुष्काळामुळे जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६४५ शेतकऱ्यांनी रबी हंगामाच्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग नोंदविला होता़ याअंतर्गत १ लाख ७९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा भरला होता़ या कृषी विम्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून त्यापोटी जिल्ह्यास १०९ कोटी ७० लाख ६४ हजार १९४ रुपये मंजूर झाले आहेत़ या विम्याचा २ लाख ६७ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, संबंधित विमा कंपनीकडून लाभार्थ्यांच्या याद्या बँकेकडे पाठविण्यात आल्या नाहीत़