शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

३ टक्केच पाणी

By admin | Updated: December 9, 2015 23:56 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड सरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडसरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत जिल्हयात केवळ ३.०५ टक्केच पाणी शिल्लक आहे. बीड जिल्हयात एकूण मोठे, मध्यम व लघु असे १४२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ३.०५ टक्के तर २६.९९ दलघमी पाणी शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पात माजलगाव धरणात ७५ दलघमी (मृतसाठा) पाणी आहे. तर केज तालुक्यातील मांजरा धरणात केवळ २.६५३ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. हे दोन्ही मोठे धरण गतवर्षी अल्प पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत.पाणीसाठ्याचा उपसा बेसुमारजिल्हयातील पाणी साठा केवळ ३ टक्यावर येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने सिंचन प्रकल्पातील अवैध पाणी उपसा थांबवला नाही तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आवघड होण्याची चिन्हे आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून सहा ते सात महिन्याचा आवधी आहे. अशी परिस्थिती उदभवलेली असताना देखील अवैध पाणी उपसा रोकण्याच्याची जबाबदारी दिलेल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र जिल्हयात आहे.५० टक्के पाणीसाठा असलेले प्रकल्पएकूण १२४ लघु प्रकल्पापैकी केवळ सहा सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध आहे. खटकळी (बीड), धामनगाव (आष्टी), भोगलवाडी (धारूर), साकूड (अंबाजोगाई), सुलेमान देवळा (आष्टी) या तालुक्यांचा समावेश आहे.सतत तीन वर्ष पावसाने दडी मारल्याने भूगर्भातील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. बोअर, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. आज घडीला बीड जिल्हयातील १४०४ गावांपैकी २३५ गावांवर टंचाईचे सावट असून शासन सदरील गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवित आहे. यासाठी एकूण १६० टँकर जिल्हयात सुरू आहेत.जिल्हयात मध्यम प्रकल्पांची संख्या १६ आहे. यापैकी केवळ तीन प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. महासांगवीत ०.७३० द.ल.घ.मी, वाणमध्ये ३.८८५ तर कुंडलिकामध्ये १२.५०० इतका पाणीसाठा शिल्लक आहे.