शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मराठवाड्यातील २८ लाख शेतकरी अद्याप मदतीविना

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वैयक्तिक मदत जमा करण्याचे काम प्रशासनातर्फे महिनाभरापासून सुरू आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वैयक्तिक मदत जमा करण्याचे काम प्रशासनातर्फे महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरच ही मदत जमा होऊ शकली. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ५८१ कोटी रुपये जमा झाले आहेत. विभागात एकूण ४० लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, त्यासाठी एकूण २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार मराठवाड्यातील ३९ लाख ७७ हजार शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. महिनाभरापूर्वी शासनाने पहिल्या टप्प्यात ८४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी पुन्हा आणखी ८४५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, अजून पहिल्या टप्प्यातील मदतच पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ८४५ कोटी रुपयांपैकी अवघे ५८१ कोटी रुपयेच वाटप झाले आहेत. १२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा झाली आहे.विभागात एकूण ४७ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली होती. या सर्व क्षेत्राला शासनाचीही मदत मिळणार आहे. वरीलपैकी २८ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्र हे अल्प आणि अत्यल्प भूधारकांचे आहे. या सर्व क्षेत्राला पूर्ण मदत मिळणार आहे. उर्वरित १९ लाख २६ हजार हेक्टर हे बहुभूधारक शेतकऱ्यांचे आहे. त्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जात आहे. मदत वाटपाची आतापर्यंतची परिस्थितीजिल्हागावेशेतकरीरक्कमऔरंगाबाद७५९१ लाख ९३ हजार१०१ कोटीजालना२५७१ लाख ५५ हजार६९ कोटीपरभणी३९६९५ हजार४८ कोटीहिंगोली३७४९६ हजार४९ कोटीनांदेड४३२१ लाख ६२ हजार६८ कोटीबीड६५१२ लाख २९ हजार१०१ कोटीलातूर५२२१ लाख ४६ हजार७८ कोटीउस्मानाबाद३३३१ लाख ६० हजार६३ कोटीएकूण३७२४१२ लाख ३७ हजार५८१ कोटी