शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात २७ पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:09 IST

पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पावसाचे प्रमाण कमी-जास्त असले तरी सिंचनाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षात जिल्ह्यात एकट्या सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २७ पटीने वाढले असून सूर्यफुलासह ऊस आणि कापसाच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.शेतकरी अलिकडील काळात आधुनिक शेतीकडे वळला आहे. याबरोबरच नगदी पिकांकडे त्याचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यात ऊसाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र होते. हे क्षेत्र आता १८ हजार ८०० हेक्टरवर गेले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दुष्काळाची तीव्रता असतानाही ऊसाच्या क्षेत्रात २००१ च्या तुलनेत वाढ झाल्याचेच दिसून येते. हीच बाब कापूस उत्पादनाच्या बाबतीत २००१ मध्ये जिल्ह्यात २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस घेण्यात येत होता.या क्षेत्रातही मोठी वाढ झाल्याचे २०१६ मधील आकडेवारी पाहिली असता दिसून येते.२०१५-१६ मध्ये ३ लाख ५२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पिक घेण्यात आले होते. सोयाबिनच्या क्षेत्रात मागील १५ वर्षात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येते. २००१ मध्ये अवघ्या १० हजार १०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या सोयाबिनचे क्षेत्र २०१५-१६ मध्ये तब्बल २ लाख ७६ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर जाऊन पोंहचले आहे. हीच बाब तेलबियाच्या उत्पादनाबाबत २००१ मध्ये जिल्ह्यातील शेतकºयांनी ५१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर तेलबियाचे उत्पादन घेतले होते. हे क्षेत्र आता २ लाख ८६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र एवढे वाढले आहे.