शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

बारावी परीक्षेचे जिल्ह्यात २६ केंद्र

By admin | Updated: February 16, 2016 23:38 IST

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १८ फेबु्रवारी ते २८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १८ फेबु्रवारी ते २८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण २६ केंद्रांतून १० हजार ८५४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. २०३ पुनर्परीक्षार्थिंचा समावेश आहे. कॉपीमुक्ती अभियान राबविण्यासाठी शिक्षण विभागाने बैठे व ४ फिरती पथके तैनात केली आहेत.बारावीच्या परीक्षेस १८ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. कासार यांनी परीक्षा सुरळीत पार पडावी, तसेच परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्या, याबाबत शिक्षण विभागास सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जि.प. कन्या शाळेत १६ फेबु्रवारी रोजी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे, उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील शिक्षणाधिकारी व गंगाधर जाधव यांच्या उपस्थितीत सकाळी बैठक घेण्यात झाली. संबंधित गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.जिल्ह्यात २६ केंद स्थापन केले. यामध्ये हिंगोलीत ७ केंद्रावरून २०८७ विद्यार्थी, वसमत येथील ८ केंद्रावरून ४११३, औंढा येथील ४ केंद्रावरून १०००, कळमनुरी येथील ३ केंद्रावरून १७७३ तर सेनगाव येथील ४ परीक्षा केद्रांवरून १५९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ ते २ तर दुपारच्या सत्रात व ३ ते ६ यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे.