शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

जिल्ह्यात २५१़३५ मि़ मी़ पाऊस

By admin | Updated: August 31, 2014 00:13 IST

नांदेड: मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यात आतापर्यंत २५१़३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़

नांदेड: मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यात आतापर्यंत २५१़३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे़ गत चोवीस तासांत सरासरी २२ मि़मी़ पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे़ यंदा झालेला पाऊस गत दोन वर्षातील निचांकी पाऊस असल्याचे आकडेवारी सांगते़ २५ आॅगस्टअखेर जिल्ह्यात केवळ १८२़५९ मिमी़ पावसाची नोंद झाली होती़ मात्र गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने ही आकडेवारी २५१़३५ मिमी़ पर्यंत पोहोचली आहे़ शुक्रवारी सायंकाळी व रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली़ यात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात ४५़२५ मिमी़ तर सर्वात कमी पाऊस नांदेड, मुदखेड तालुक्यात १३ मिमी़ झाला़ त्यापाठोपाठ बिलोली-२४़४०, देगलूर-२०, अर्धापूर- १७़६७, भोकर-१७, उमरी-१३़८७, कंधार-२३, लोहा-२३़६७, हदगाव-१६़४२, हिमायतनगर-२२़३३, देगलूर-२०, नायगाव-२४़८०, मुखेड-३०़७१ मिमी़ पावसाची नोंद झाली़ दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता़ दुपारी तीन वाजेच्या सुमारास अर्धा तास चांगला पाऊस झाला़ पावसाअभावी अडगळीत पडलेले रेनकोट, छत्र्या यानिमित्ताने बाहेर पडल्याचे चित्र शहरात दिसून आले़ पोळा व गणेश चतुर्थीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे सणोत्सवाच्या काळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे़ दोन दिवसांपासून पाऊस सुरु असला तरी यात जोर नसल्याने याचा फायदा पिकांना अथवा जलसाठे वाढीसाठी होणार नसल्याचे दिसून येते़ जलसंकट टळण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना आहे़ (प्रतिनिधी)