शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

जिल्ह्याकरिता २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:31 IST

बीड : अल्प पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात सिंचन व्हावे या दृष्टिकोनातून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचे धोरण आखले आहे.

बीड : अल्प पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात सिंचन व्हावे या दृष्टिकोनातून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचे धोरण आखले आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक कार्यशाळा झाली. त्यात सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांना यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.पहिल्या टप्प्यात एकूण २४०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनासमोर आहे. याबाबत सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यामध्ये शेततळ्यासाठी लाभार्थींच्या पात्रतेसंबंधीही सांगितले. यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर (०.६० हेक्टर) जमीन असावी, लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी; जेणेकरून पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे आदी शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा, अशा अटींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यशाळेत अधिकाऱ्यांना सांगितले.आजपासून अर्ज ‘डाऊनलोड’ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे तयार करायचे आहे, त्यांना २३ फेब्रुवारीपासून अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत. शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)