शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के जलसाठा

By admin | Updated: May 16, 2017 00:44 IST

जालना : जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के तर ५७ लघु प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के तर ५७ लघु प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा आहे. दरम्यान गत वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा समाधानकारक असल्याचे चित्र लघू पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीने स्पष्ट होते. जिल्ह्यात साम मध्यम प्रकल्प आहेत. कल्याण गिरजा मध्यम प्रकलपात ३२ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात ४५ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात २२. ७३ टक्के, जुई मध्यम प्रकल्पात ६.१४, धामणा मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. जीवरेखा धरणात ८.१६ टक्के पाणी आहे. गल्हाटी मध्यम प्रकल्पात ३१ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. तीन प्रकल्पात २५ ते ५० टक्के साठा आहे. तर ५७ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ४५ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. १२ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के जलसाठा आहे. ५७ प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प कोरडे ठाक आहेत. १८ प्रकल्पांत जोत्याखाली पाणी आहे. एकूणच यंदा वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांतील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली असली तरी बहुतांश प्रकल्पांत पाणी असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मध्यम प्रकल्पांत पाणीसाठा असल्यामुळे टँकर संख्याही कमी झाली आहे. ६४ प्रकल्पांत पाणी असल्याने ग्रामीण भागात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नाही. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यक प्रकल्पात सर्वात कमी म्हणजे ६.१४ टक्के एवढाच साठा आहे.