शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

२३ वर्षांनंतर विकास आराखड्याचे काम

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : शहरात महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला.

औरंगाबाद : शहरात महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखड्याला सुधारित करण्याचे काम तब्बल २३ वर्षांनंतर मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. कागदावरच तयार होणाऱ्या या आराखड्याचा प्रत्यक्ष काहीच उपयोग होणार नाही, हे विशेष.महापालिका हद्दीत झोपडपट्ट्या तयार होऊ नयेत, शहर चांगले विविध सुविधांयुक्त असावे या दृष्टीने शहर विकास आराखडा राबविण्यात येतो. या आराखड्यानुसार नागरिकांना रस्ते, मैदान, रुग्णालये, शाळा आदी मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जातात. १९८२ मध्ये औरंगाबादेत महापालिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर मनपाची हद्दही वाढविण्यात आली. या वाढीव हद्दीत १८ गावांचा समावेश करण्यात आला. शिवाय सिडकोतील २०५ हेक्टरचाही समावेश केला.महापालिकेने १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास योजना मंजूर केली. आता या विकास आराखड्यानुसार प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम नगररचना विभागाचे सहसंचालक म.रा. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. २० मे २०११ पासून औरंगाबादेत महापालिकेने बन्सीलालनगर येथे नगररचना विभागाचे एक स्वतंत्र कार्यालय तयार केले आहे. या कार्यालयात मागील काही वर्षांपासून प्रारूप विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. १ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे प्रारूप विकास आराखड्याचे हस्तांतर करण्यात आले.