शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसीने वाढ

By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST

पैठण : नाशिक विभागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे.

पैठण : नाशिक विभागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी जायकवाडी धरणात १०,१८५ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. दरम्यान, दारणा धरणातून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीतील पाण्याची आवक बुधवारपासून दुप्पट होण्याची शक्यता दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक विभागात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे दारणा आणि नांदूर मधमेश्वर धरणातून ३९,७६३ क्युसेक्स क्षमतेपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरणातूनही दुपारपासून ३१,८०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यास प्रारंभ झाला आहे. हे पाणी बुधवारी दुपारनंतर जायकवाडीत दाखल होणार असल्याने जायकवाडीतील आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तरीही या भागात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसी वाढ झाली आहे. सध्या धरणातील मृतसाठ्यात ५२७.७५३ दलघमी जलसाठा आहे. धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २१०.३४७ दलघमी पाणी लागणार आहे. वरील धरणातून येणारे पाणी लक्षात घेता धरणाचा मृतसाठा भरून निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकचे पाणी गोदावरीद्वारे मंगळवारी पहाटे नाथसागरात येऊन धडकले. सध्या गोदावरीतून पाणी १३,५८० क्युसेक्स क्षमतेने वाहत आहे.