शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

२१५ महा-ई-सेवा केंद्र सुरू होणार

By admin | Updated: September 16, 2014 01:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात सध्या सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा महा-ई-सेवा केंद्रांना चांगले दिवस आले आहेत. हळूहळू ही सेवा सुरळीत होत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात सध्या सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा महा-ई-सेवा केंद्रांना चांगले दिवस आले आहेत. हळूहळू ही सेवा सुरळीत होत आहे. शिवाय लूट टाळण्यासाठी प्रशासनाने विविध प्रमाणपत्रांसाठीचे दरही जाहीर केले आहेत.हिंगोली जिल्ह्यात सध्या १३0 महा-ई-सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. तर यापूर्वी कामच येत नसल्याने करार केलेला असताना जवळपास ३0 केंद्र बंद पडले होते. ते आता पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर नव्याने २५ ते ३0 केंद्रांचे करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वत्रच नजीकच महा-ई-सेवा केंद्राची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे. तरीही काही ठिकाणी अंतर वाढत असल्यास नवे केंद्र देण्यात येणार आहेत. किमान सर्कलनिहाय केंद्र असेल याची खात्री केली जाणार आहे. त्यामुळे हा आकडा २१५ केंद्रांपर्यंत जाणार आहे. शिवाय लूट टाळण्यासाठी हिंगोली तहसील कार्यालयाने दरपत्रकच जाहीर केले आहे. काही ठिकाणाहून तशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता लाभार्थीला अधिकचे दर कोणी लावल्यास त्यावर कारवाई होणार आहे. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी याबाबत माहिती दिली. (जिल्हा प्रतिनिधी)