शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

२१ हजार सातबारांचे फेरफार आॅनलाईन

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी

औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी डाटा एण्ट्रीचे काम सुरू करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. तहसीलदार रमेश मुंडलोड यांची यावेळी उपस्थिती होती. हदगल यांनी सांगितले, २०१४ पासून २१ हजार सातबाऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत. ५८ हजार खातेधारकांचा सर्व डाटा आॅनलाईन आहे; परंतु तो अपडेट झालेला नाही. त्यामुळे आॅनलाईन सातबारा मिळण्यात अडचणी असून जुन्या नोंदीनुसारच सातबारा मिळतो आहे. १० संगणक व आॅपरेटर यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी व्यवहार अपडेट करण्यासाठी सरसावतील. विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. ई-चावडीचा हा उपक्रम असून त्याला आता चालना मिळणार आहे. जुन्या प्रलंबित फेरफारांचा रेकॉर्ड आहे. कालपर्यंत खाजगी संस्थेक डे ते काम देण्यात आले होते. ज्या जमिनींच्या व्यवहारांचे वाद आहेत, त्यांची सुनावणी होईल. त्यानंतर डाटा अपडेट केला जाईल. सध्या जी कागदपत्रे आहेत, ती संगणकावर टाकली जातील.