शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

२१ हजार सातबारांचे फेरफार आॅनलाईन

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी

औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी डाटा एण्ट्रीचे काम सुरू करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. तहसीलदार रमेश मुंडलोड यांची यावेळी उपस्थिती होती. हदगल यांनी सांगितले, २०१४ पासून २१ हजार सातबाऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत. ५८ हजार खातेधारकांचा सर्व डाटा आॅनलाईन आहे; परंतु तो अपडेट झालेला नाही. त्यामुळे आॅनलाईन सातबारा मिळण्यात अडचणी असून जुन्या नोंदीनुसारच सातबारा मिळतो आहे. १० संगणक व आॅपरेटर यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी व्यवहार अपडेट करण्यासाठी सरसावतील. विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. ई-चावडीचा हा उपक्रम असून त्याला आता चालना मिळणार आहे. जुन्या प्रलंबित फेरफारांचा रेकॉर्ड आहे. कालपर्यंत खाजगी संस्थेक डे ते काम देण्यात आले होते. ज्या जमिनींच्या व्यवहारांचे वाद आहेत, त्यांची सुनावणी होईल. त्यानंतर डाटा अपडेट केला जाईल. सध्या जी कागदपत्रे आहेत, ती संगणकावर टाकली जातील.