शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आतापर्यंत दहावीचे १.८० लाख तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:05 IST

आतापर्यंत दहावीचे १.८० लाख तर बारावीचे १.५१ लाख परिक्षा अर्ज बोर्डाकडून परिक्षेची तयारी : राज्य मंडळाने जाणून घेतल्या विभागीय ...

आतापर्यंत दहावीचे १.८० लाख तर

बारावीचे १.५१ लाख परिक्षा अर्ज

बोर्डाकडून परिक्षेची तयारी : राज्य मंडळाने जाणून घेतल्या विभागीय मंडळाच्या अडचणी

औरंगाबाद : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे विभागातील दहावीच्या १ लाख ८० हजार ६०१ तर बारावीच्या १ लाख ५१ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी ८ फेब्रुवारी पर्यंत परिक्षेसाठी अर्ज केले. अर्ज प्रक्रीया अद्याप सुरु असल्याने विद्यार्थीसंख्या आणखी वाढणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आलेल्या अर्जांची संख्या अधिक असून त्यादृष्टीने राज्य मंडळाकडून परिक्षेचे नियोजन सुरु असल्याची माहीती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

राज्य मंडळाने पुणे येथे विभागीय मंडळाच्या अधिकार्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत दरवेळी पेपर ११ वाजता सुरु होतो. नियोजित परिक्षेचा काळ हा कडक उन्हाळ्यात येत असल्याने ही वेळ कमी करण्याबाबत विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर लवकर बोलवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. परिक्षार्थी बैठक व्यवस्था, प्रात्यक्षिक परिक्षा, कोरोना प्रतिबंधक तपासणीसाठी लागणार कालावधी, विभागीय मंडळाच्या अडचणींवर अधिकार्यांची मते जाणून घेण्यात आली. याविषयी राज्य मंडळाकडून राज्य शासनाकडे सर्व सुचना अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे जातील त्यानंतर वेळापत्रक व सुचना निश्चित निर्णय राज्य मंडळ विभागीय मंडळांना कळवण्यात आल्यावर त्याचे पालन विभागीय मंडळ करेल, असे पुन्ने म्हणाल्या.

७५ टक्के अभ्यासक्रम

नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा ७५ टक्के पाठ्यांशावर आधारीत होतील. तर पुनर्परीक्षार्थ्यांच्या १०० टक्के अभ्यासक्रमावर परिक्षा होतील. विभागीय मंडळाकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिकेचे काम पुर्ण झाले आहे.त्यामुळे आता त्यासंदर्भात निर्णय राज्य मंडळ घेईल, असेही पुन्ने यांनी सांगितले.