शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

१७९ ग्रामपंचायतींची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: जिल्ह्यात १७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्या- त्या ग्रामपंचायतीची प्रभागरचना अंतिम करण्यात आली ...

ठळक मुद्देप्रभाग रचनेला अंतिम मान्यता ३ आॅगस्ट रोजीसर्वाधिक ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किनवट तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात १७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्या- त्या ग्रामपंचायतीची प्रभागरचना अंतिम करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता ३ आॅगस्ट रोजी दिली जाणार आहे.सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर जिल्ह्यात होणाºया या पहिल्याच निवडणुका आहेत. सर्वाधिक ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किनवट तालुक्यात तर त्याखालोखाल २८ ग्रामपंचायती लोहा तालुक्यातील आहेत. माहूर तालुक्यात २६, हिमायतनगर २, हदगाव-६, अर्धापूर-२, नांदेड-८, मुदखेड-१, भोकर-३, उमरी-१, धर्माबाद-४, बिलोली-९, नायगाव- ७, कंधार-१५ आणि मुखेड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. १५ जुलैपर्यंत प्रभाग रचनेवरील आक्षेप स्वीकारण्यात आले होते. या आक्षेपाची सुनावणी २५ जुलै रोजी घेण्यात येत आहे. या सुनावणीनंतर ३ आॅगस्ट रोजी प्रभागरचनेला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ८ आॅगस्ट रोजी या ग्रामपंचायतीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादीवर ८ ते १४ आॅगस्टदरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. या हरकती व सूचनांच्या अंलबजावणीनंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम केल्या जाणार आहेत. २१ आॅगस्ट रोजी प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाईल व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणत्याही ग्रामपंचायतीने एखाद्या अथवा एकापेक्षा जास्त जागेसाठी पोटनिवडणूक घेऊ नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम लावू नये, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.