शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

१७६५ सभासदांच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:32 IST

येथील भारतीय स्टेट बँकेतील १ हजार ७६५ कर्जदार शेतकºयांचे बँकेने परस्पर कर्जाचे पूनर्गठन केले. त्यामुळे हे शेतकरी शासनाच्या कर्जमाफीत बसणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा : येथील भारतीय स्टेट बँकेतील १ हजार ७६५ कर्जदार शेतकºयांचे बँकेने परस्पर कर्जाचे पूनर्गठन केले. त्यामुळे हे शेतकरी शासनाच्या कर्जमाफीत बसणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील भारतीय स्टेट बँकेला परिसरातील देवगाव, नांदगाव, बोरकिनी, गिरगाव, कोठा, बेलुरा, वाघी यासह २३ गावे जोडली आहेत. या गावातील ४ हजार ५०० शेतकºयांना कर्जपुरवठा केला जातो. जून २०१६ मध्ये २५०० कर्जदार शेतकºयांनी कर्जाचे पूनर्गठन करून घेतले होते. तर १ हजार ७६५ शेतकरी थकबाकीत राहिले होते. यातील बुहतांश कर्जदार शेतकºयांची संमती न घेताच बँकेने या सर्वच कर्जदार शेतकºयांचे पूनर्गठन केले. त्यामुळे थकीत कर्जदार शासनाच्या कर्जमाफी योजनेत बसले नाहीत. याबाबत शेतकºयांनी बँकेकडे धाव घेऊन बँकेला विचारणा केली. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, तहसीलदार स्वरुप कंकाळ, बँकेचे ग्रामीण मुख्य प्रबंधक कसबे यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावाही दिला. परंतु, अद्याप ठोस तोडगा निघाला नाही.याबाबत बँकेच्या मुंबई येथील कृषी महाप्रबंधक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पूनर्गठीत कर्जदार थकबाकीत जाऊ नये, यासाठी चालू बाकीत आणण्यासाठी सर्व बँकांना सूचना दिल्या होत्या.त्यामुळे सर्व बँक प्रशासनाने कार्यवाही केली. परंतु, त्यानंतर शासनाने कर्जमाफी जाहीर केली. यामुळे असे प्रकार घडले आहेत. हा प्रकार शासनाला कळविला असून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.