शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सरपंचपदासाठीच्या १७ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:32 IST

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणाºया ग्रा. प. निवडणुकीत सरपंच ५९ तर सदस्य पदासाठी २७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचाचे १७ तर सदस्यांचे ४६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणाºया ग्रा. प. निवडणुकीत सरपंच ५९ तर सदस्य पदासाठी २७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचाचे १७ तर सदस्यांचे ४६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.सध्या सरपंचपदासाठी ४२ तर सदस्यपदासाठी २३२ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तहसील परिसरात उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. तसेच अर्ज माघे घेण्याची इच्छा नसणारे उमेदवार मात्र शहरातून काढता पाय घेत होते. तर काही जणांचे तीन वाजेपर्यंत मोबाईल फोनच बंद होते. त्यामुळे उमेदवारांचा समर्थकांकडून शोध घेणे सुरु होते. मात्र काहींना तर अपेक्षा नसणाºयाही उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ‘कभी खुशी कभी गम’ अशी परिस्थिती उमेदवारांमध्ये झाली होती. तर चिन्हे वाटप करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत कार्यालयात सुरु होती.