शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

१६८९ शाळांत घेणार स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: October 1, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : शासनाच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार मिशन स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात

उस्मानाबाद : शासनाच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार मिशन स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २ आॅक्टोबर रोजी ६२२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा, १६८९ शाळा आणि १९०४ अंगणवाड्यांत स्वच्छतेची शपथ व दहा कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधकाम व वापर करण्याबाबत माहिती देण्यावर अधिक भर राहणार आहे. यासाठी प्रत्यक्ष भेटी, स्वच्छता फेरी, विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा, संस्थास्तरावरील स्वच्छता सुविधा, किशोरवयीन मुलींची स्वच्छताविषयी बैठक, ात धुवा दिन साजरा करणे आदी उपक्रमांसोबतच अभियान कालावधीत शौचालय बांधलेल्या कुटुंबांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी कळविले आहे. स्वच्छता कार्यक्रमात ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या एक लाख कुटुंबापर्यंत कुटूंब संपर्क अभियानाच्या माध्यमातून पोहोंचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात जिल्हा कक्षातील सल्लागार, विस्ताराधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्ती आदींमार्फत दररोज पंधरा-वीस याप्रमाणे गृहभेटी देण्यात येणार आहेत. यादरम्यान कुटुंबियांकडून स्वच्छता संवाद पत्र भरून घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)