शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

वाळू उपसाप्रकरणी १५ दिवसानंतर गुन्हा

By admin | Updated: May 22, 2015 00:30 IST

जालना : घनसावंगीचे तहसीलदारांनी ६ मे रोजी केलेल्या दौऱ्यात राजाटाकळी येथे अवैध वाळू वाहतुक करणारे चार टिप्पर व ट्रॅक्टर तसेच चार जणांनी अवैध वाळूचा साठा केल्याचे आढळून आले होते.

जालना : घनसावंगीचे तहसीलदारांनी ६ मे रोजी केलेल्या दौऱ्यात राजाटाकळी येथे अवैध वाळू वाहतुक करणारे चार टिप्पर व ट्रॅक्टर तसेच चार जणांनी अवैध वाळूचा साठा केल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी १५ दिवसानंतर पाच जणांसह पाच वाहनांवर घनसावंगी पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घनसावंगीचे तहसीलदार ६ मे रोजी दौऱ्यावर असताना त्यांना राजाटाकळी येथील चार जणांकडे अवैध वाळूचा साठा आढळून आला होता. तसेच अवैध वाळू वाहतुकीचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर वाळू घेवून जातांना दिसले. मात्र ते सकाळच्या अंधारामुळे न थाबता निघून गेले होते. या प्रकरणी गुरूवारी मंडळ अधिकारी दिलीप गोमराजे यांच्या फिर्यादी वरून विनायक पंडित आर्दड, रमेश माणिक आर्दड, दत्ता निवृत्ती आर्दड, तुकाराम नाथा आर्दड याचार जणा सह टिप्पर क्र एम.एच. २१ एक्स २५३४, एम.एच. २१ एल ७८७७, एम.एच. ०४ डी. ३२७२, एम.एच. २१ -६७८६, ट्रॅक्टर क्र एम.एच ३७ ए. ५९४९ विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसमाचा मृत्यूजालना - शोलाचौक येथील रहिवाशी भरत पंढरीनाथ कोनवदे (५५) यांचा आज दुपारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)