शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

१४८७८ विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 1, 2016 23:51 IST

हिंगोली : दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ४५ परीक्षा केंद्रावरून १५२८४ पैकी १४९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

हिंगोली : दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ४५ परीक्षा केंद्रावरून १५२८४ पैकी १४९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३१२ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील यांनी दिली.परीक्षा कालावधित कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ४५ बैठे तर ७ भरारी पथकाद्वारे परीक्षेची पाहणी करण्यात आली. शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांनी बहुविध प्रशालेस भेट देऊन तपासणी केली. तसेच नेमणूक केलेल्या पथकांनी परीक्षा केंद्रांना थेट भेट देत परीक्षा कक्षाची पाहणी केली. महिला विशेष पथक सहभागी होते. १४ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा दिली. तर ३०६ अनुपस्थित होते. तसेच उर्दू माध्यम ६१५ पैकी ६०९ व हिंदी माध्यमच्या ४५ पैकी ४५ विद्यार्थी परीक्षेस हजर होते.या परीक्षेमुळे विविध शाळा परिसरात पालकांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. पेपरपूर्वी बहुतांश मुलांना पालक सूचना देताना दिसले. तसेच अनेकजण शाळेसमोरच विसावा घेत बसले होते. (प्रतिनिधी)