शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात १४ लाख मोबाईलधारक

By admin | Updated: October 29, 2015 00:21 IST

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे. विविध खाजगी कंपन्यांचे मोबाईल ग्राहक हे १२ लाख ७७ हजारांवर आहेत. तर सर्वात कमी भारत दूरसंचार निगमला ग्राहकांनी पसंती दिली आहे. मोबाईल स्पर्धेत बीएसएनएल मागे पडल्याचे दिसून येते. बीएसएनएलच्या सेवेला १ लाख २३ हजार लोकांनी पसंती दिली आहे.विशेष म्हणजे यात १९ हजार ५९६ लँडलाईन फोन वापरणाऱ्यांची संख्या आहे. अलिकडे प्रत्येकांच्या हाती मोबाईल आल्यामुळे लँडलाईन कालबाह्य होणार का? अशी भीती वाटत होती. मात्र अलिकडे हा आकडा वाढू लागला आहे. आजही लँडलाईन वापरणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण असल्याचे मानले जाते. आपल्या व्हीजेटिंग कार्डवर मोबाईल क्रमांकाबरोबर लँडलाईनचा क्रमांक असणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. गेल्या दहा वर्षापूर्वी हाच आकडा ८० हजारांच्या घरात होता. आता ७५ टक्के ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. बीएसएनएलने अलिकडे नव्या-नव्या योजना सुरु केल्या आहेत. मोबाईलच्या बाजारात खाजगी कंपन्यांची आर्थिक उलाढाल ही महिन्याकाठी जिल्हाभरात शेकडो कोटींच्या घरात आहे. खाजगी कंपन्यांची सेवा सुरु आहे. प्रत्येकांत मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत बीएसएनएलची मात्र सरकारी स्पर्धा आहे. या खाजगी कंपन्यांच्या मानाने बीएसएनएलकडे एवढी अत्याधुनिक यंत्रणा नाही. आहे त्या यंत्रणेवर बीएसएनएल आपला गाडा हाकत आहे. रोज नव्या-नव्या योजनांचा धमका सुरु करुन ग्राहकांच्या खिशातून कसा पैसा काढता येईल, यासाठी खाजगी कंपन्या विचार करतात. सध्याला खाजगी कंपन्यांत मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपल्याच कंपनीकडून ग्राहकांचे हित साधले जाते, असा दावा करतो. ग्राहकांना विविध आॅफर देवून, आकर्षित केले जाते. या आकर्षणापोटी मोबाईल ग्राहक महिनाकाठी किमान सातशे ते हजार रुपये आलेल्या मोबाईल बिलावर खर्च करतो.