शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १२१ महिला झाल्या सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:14 IST

जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २१५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ७ आॅक्टोबर रोजी २०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सोमवारी निकाल जाहीर झाले. १४ ग्रामपंचायतींचा निकाल यापूर्वीच लागला. २१५ पैकी भाजपने १०३ ग्रामपंचायतींवर तर शिवसेनेने ८७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.यंदा प्रथमच जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने सर्वच ठिकाणी निवडणुका चुरशीच्या झाल्या. यात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली. आज निकाल जाहीर होताच, कही खुशी, कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली.खुलताबाद तालुक्यातील दहापैकी ५ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांनी, एका ग्रा.पं.वर राष्ट्रवादीने दावा केला असून, एका ठिकाणी अपक्ष तर उर्वरित ठिकाणी इतरांनी सरपंचपद मिळविले आहे. खुलताबाद तालुक्यात ७ ठिकाणी महिला सरपंच झाल्या.गंगापूर तालुक्यातील ३३ पैकी १७ ठिकाणी महिला सरपंच विजयी झाल्या. भोयगावात सरपंच ज्योती सतीश डेडवाल यांनी सर्वाधिक मते घेतली.कन्नड तालुक्यातील ४५ पैकी २९ ठिकाणी महिलाराज आले आहे. या निवडणुकीत कृउबा समितीचे सभापती राजेंद्र मगर, माजी उपसभापती गणेश शिंदे, पं.स.च्या माजी सभापती हर्षली मुठ्ठे, गोकुळसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांना आपल्याच गावातील मतदारांनी धक्के दिले,