शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

जिल्ह्यात १२१ महिला झाल्या सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:14 IST

जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २१५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ७ आॅक्टोबर रोजी २०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सोमवारी निकाल जाहीर झाले. १४ ग्रामपंचायतींचा निकाल यापूर्वीच लागला. २१५ पैकी भाजपने १०३ ग्रामपंचायतींवर तर शिवसेनेने ८७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.यंदा प्रथमच जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने सर्वच ठिकाणी निवडणुका चुरशीच्या झाल्या. यात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली. आज निकाल जाहीर होताच, कही खुशी, कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली.खुलताबाद तालुक्यातील दहापैकी ५ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांनी, एका ग्रा.पं.वर राष्ट्रवादीने दावा केला असून, एका ठिकाणी अपक्ष तर उर्वरित ठिकाणी इतरांनी सरपंचपद मिळविले आहे. खुलताबाद तालुक्यात ७ ठिकाणी महिला सरपंच झाल्या.गंगापूर तालुक्यातील ३३ पैकी १७ ठिकाणी महिला सरपंच विजयी झाल्या. भोयगावात सरपंच ज्योती सतीश डेडवाल यांनी सर्वाधिक मते घेतली.कन्नड तालुक्यातील ४५ पैकी २९ ठिकाणी महिलाराज आले आहे. या निवडणुकीत कृउबा समितीचे सभापती राजेंद्र मगर, माजी उपसभापती गणेश शिंदे, पं.स.च्या माजी सभापती हर्षली मुठ्ठे, गोकुळसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांना आपल्याच गावातील मतदारांनी धक्के दिले,