शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

११३ जणांनाच मिळणार ‘पंतप्रधान रोजगार’

By admin | Updated: August 10, 2016 00:28 IST

औरंगाबाद : पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा लाभ जिल्ह्यातील अवघ्या ११३ बेरोजगारांना मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातून

औरंगाबाद : पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा लाभ जिल्ह्यातील अवघ्या ११३ बेरोजगारांना मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातून तीन हजारांवर बेरोजगारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले असले तरी उद्दिष्टात मोठी घट झाल्याने उद्योजक बनण्याचे अनेकांचे स्वप्न भंगणार आहे.जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजना राबविली जाते. यंदा जिल्हा उद्योग केंद्राला ६६, तर खादी ग्रामोद्योग मंडळाला ४७, अशा ११३ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्योग केंद्राला १ कोटी ३१ लाख, तर ग्रामोद्योग मंडळाला अवघा ९५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अशा प्रकारे जिल्हाभरातील ११३ लाभार्थ्यांना २ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. गरजू व्यक्तींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी या योजनेचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी बेरोजगार करीत आहेत. ‘दुकानदारी’ बंदपंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेची अर्ज प्रक्रिया यंदा प्रथमच आॅनलाईन करण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या संकेतस्थळावर त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळाकडे आतापर्यंत तीन हजारावर बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. आॅनलाईन प्रक्रियेमुळे या योजनेत चालणारी दलालांची दुकानदारी बंद झाली आहे.