शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

आरळीच्या आठवडी बाजाराला १११ वर्ष पूर्ण

By admin | Updated: March 12, 2017 23:12 IST

तुळजापूर : तालुक्यातील आरळी (बु़) येथे इंग्रजकालीन राजवटीत १९०५ साली सुरू झालेल्या आठवडा बाजाराला शनिवारी तब्बल १११ वर्षे पूर्ण झाली़

तुळजापूर : तालुक्यातील आरळी (बु़) येथे इंग्रजकालीन राजवटीत १९०५ साली सुरू झालेल्या आठवडा बाजाराला शनिवारी तब्बल १११ वर्षे पूर्ण झाली़ या दिवसाला ग्रामस्थांनीही विविध उपक्रम राबवून ऐतिहासिक बनविले़तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु) या गावाने सामाजिक, सांस्कृतिक परंपरा कायम जोपासली आहे़ इंग्रज राजवटीच्या काळात १९०५ साली गावातील आठवडी बाजारास सुरुवात झाली. याला शनिवारी १११ वर्षे पूर्ण झाली़ मध्यंतरीच्या काळात दुष्काळ, अतिवृष्टी, प्लेगची साथ आल्यानंतर गाव बाहेर वसले़ त्यानंतर हा बाजारही गावाबाहेर स्थलांतरीत झाला. परंतु बाजारची परंपरा खंडित झाली नाही. त्याचे श्रेय गावातील त्या-त्यावेळच्या सुज्ञान गाव कारभाऱ्यांना जाते. त्याचे स्मरण करुन या अखंड आठवडी बाजाराला १११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी येणाऱ्या व्यापाऱ्यांना शाल, श्रीफळ व फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष किरण व्हरकट, उपसरपंच डॉ. व्यंकट पाटील, महोत्सव समिती अध्यक्ष सुनिल पारवे, चेअरमन अनिल जाधव व व्यापारी सुधाकर उकरंडे, ज्ञानेश्वर सरडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.