शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

गारपिटीमुळे औशात ११ कोटींचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:16 IST

लातूर : लातूर व औसा तालुक्यात १५ व १६ मार्च रोजी रोजी गारपीट झाली होती.

लातूर : लातूर व औसा तालुक्यात १५ व १६ मार्च रोजी रोजी गारपीट झाली होती. या गारपिटीत औसा तालुक्यात १६ हजार २३९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ११.६४ कोटी रुपयांना फटका बसला आहे, तर लातूर तालुक्यात १० हजार ७४१ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्याचा अद्याप पाहणी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला नसल्याने नुकसानीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला नाही.लातूर जिल्ह्यातील औसा व लातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा, ज्वारी, करडई, केळी, हळद, भुईमूग व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी राज्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी अद्याप लातूर तालुक्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. कृृषी, महसूलच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार औसा तालुक्यातील पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, १६ हजार २५९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या तालुक्यात गहू ३३१७.३२ हेक्टर, हरभरा ४०२४.१ हेक्टर, ज्वारी ५८४६.०९ हेक्टर,करडई ९७०.६४ हेक्टर, केळी ३.४० हेक्टर, हळद ३.५०, भुईमूग २८१.३८ हेक्टर व इतर क्षेत्र ४५७.७५ हेक्टर बाधित झाले आहे. ११ कोटी ६४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाकडे औसा तालुक्याचा हा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, शासनाकडे नुकसानभरपाईसाठी ११.६४ लाखांची मागणी केली जाणार आहे.