शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

१०१७८ सावित्रीच्या लेकींना शिष्यवृत्ती वाटप

By admin | Updated: July 7, 2016 23:32 IST

हिंगोली : मागासवर्गीय मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य केले जात आहे.

हिंगोली : मागासवर्गीय मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य केले जात आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत १०१७८ मागासवर्गीय विद्यार्थिनींना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. मुलींचे सक्षमीकरण करणे हा योजनेचा मूळ उद्देश असून शालेय विद्यार्थिनींना शासनातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील पात्र शाळेत नियमित शिक्षण घेणाऱ्या व मागासप्रवर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींना योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात येते. पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींची आॅनलाईन माहिती भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पालकांना देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मात्र बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसल्याने मुख्याध्यापकांची धावपळ होते. शिवाय शासनाकडूनही अर्ज प्रक्रियेसाठी वेळोवेळी तारीख वाढून मिळते. परंतु संगणक व इंटनेटची सुविधा नसल्याने मात्र बराच वेळ खर्च करावा लागतो. शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेचे कामे वेळेत व लवकर करणे आवश्यक असल्याने नेटकॅफेवाल्यांची मात्र चंगळ सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक शाळांत संगणकाची सुविधा असणे गरजचे आहे.२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांतील पात्र मुला-मुलींची शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरूवात झाली आहे.(प्रतिनिधी)