शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

पावसाचे १०% पाणी जमिनीत

By admin | Updated: May 26, 2016 00:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे. औरंगाबादेत दरवर्षी होणाऱ्या सरासरी ७०० मि. मी. पावसापैकी फक्त १० टक्केच पाणी जमिनीत जाते. चेन्नई शहराप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आल्यावरच परिस्थितीत सुधारणा होईल. अन्यथा शहर बकाल होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा भूजलशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांनी दिला.महापालिकेतर्फे बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अय्युब खान, प्रभारी सहायक संचालक नगररचना वसंत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना अशोक तेजनकर यांनी सांगितले की, चेन्नई शहराला आंध्र प्रदेशातून पाणी न्यावे लागत होते. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीची केली. अवघ्या काही वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला. औरंगाबादेतही असाच कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांच्या विधानाला महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाठिंबा दर्शविला. जलस्तर ३००-४०० फूट खोल गेला आहे. औरंगाबाद शहरातील ३० टक्के नागरिक या भूजलाचा वापर करतात. हे पाणी बंद झाल्यास महापालिकेला प्रत्येक नागरिकाला पाणी देणे अवघड होऊन जाईल. शहरात १५४ विहिरी मनपाच्या आहेत. त्यातील ९१ विहिरींना चांगले पाणी आहे. ते शुद्ध करून वापरता येऊ शकते. अनेक विहिरींचे पुनर्भरण करावे लागेल. आर्किटेक्ट असोसिएशनचे योगेंद्र बल्लाळ, स्वयंसेवी संस्थेच्या मीनल नाईक, सुकुमार कुलकर्णी, श्रीरंग फरकाडे यांनीही मार्गदर्शन केले. मीनल नाईक यांनी कायमस्वरूपी समिती नेमण्याची सूचना केली. महापौरांनी त्याला सहमती दर्शविली. सूत्रसंचालन वसंत निकम यांनी तर आभार उपायुक्त अय्युब खान यांनी मानले.