शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

औरंगाबादचे १० कर्मचारी पळविले नागपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:21 IST

मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने औरंगाबादेत अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली खरी; परंतु गेल्या १७ वर्षांपासून आजपर्यंत या प्रयोगशाळेला पुरेसे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने औरंगाबादेत अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली खरी; परंतु गेल्या १७ वर्षांपासून आजपर्यंत या प्रयोगशाळेला पुरेसे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही. अपुºया मनुष्यबळावर तग धरून असलेल्या या प्रयोगशाळेचे तब्बल १० कर्मचाºयांना नागपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या प्रयोगशाळेकडे वर्ग करण्यात आले आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ व या विभागातील लोकप्रतिनिधींच्या अथक परिश्रमाने स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेला येनकेनप्रकारेण स्थापनेपासूनच नाट लागला आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.संपूर्ण राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनामार्फत चालविल्या जाणाºया मुंबई आणि औरंगाबाद या दोनच ठिकाणी अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आता तिसरी प्रयोगशाळा नागपूर येथे स्थापन झाली आहे. या प्रयोगशाळेत भेसळयुक्त अन्न, बोगस सौंदर्य प्रसाधने व औषधांच्या नमुन्याचे विश्लेषण केले जाते. सन २००० मध्ये औरंगाबादेत स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेसाठी विविध १११ पदांची मागणी होती; परंतु शासनाने अवघ्या ४८ पदांवर या प्रयोगशाळेची बोळवण केली, असे असले तरी मंजूर केलेली ४८ पदेदेखील आजपर्यंत कधीही पूर्णपणे भरण्याचे औदार्य शासनाने दाखविले नाही. परिणामी, जास्त दिवस पदे रिक्त राहिल्यामुळे मंजूर ४८ पैकी ७ पदे व्यपगत झाली. त्यामुळे ४१ पदांपैकी अवघी २९ पदे भरण्यात आली