शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

औरंगाबादचे १० कर्मचारी पळविले नागपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:21 IST

मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने औरंगाबादेत अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली खरी; परंतु गेल्या १७ वर्षांपासून आजपर्यंत या प्रयोगशाळेला पुरेसे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने औरंगाबादेत अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली खरी; परंतु गेल्या १७ वर्षांपासून आजपर्यंत या प्रयोगशाळेला पुरेसे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही. अपुºया मनुष्यबळावर तग धरून असलेल्या या प्रयोगशाळेचे तब्बल १० कर्मचाºयांना नागपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या प्रयोगशाळेकडे वर्ग करण्यात आले आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ व या विभागातील लोकप्रतिनिधींच्या अथक परिश्रमाने स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेला येनकेनप्रकारेण स्थापनेपासूनच नाट लागला आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.संपूर्ण राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनामार्फत चालविल्या जाणाºया मुंबई आणि औरंगाबाद या दोनच ठिकाणी अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आता तिसरी प्रयोगशाळा नागपूर येथे स्थापन झाली आहे. या प्रयोगशाळेत भेसळयुक्त अन्न, बोगस सौंदर्य प्रसाधने व औषधांच्या नमुन्याचे विश्लेषण केले जाते. सन २००० मध्ये औरंगाबादेत स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेसाठी विविध १११ पदांची मागणी होती; परंतु शासनाने अवघ्या ४८ पदांवर या प्रयोगशाळेची बोळवण केली, असे असले तरी मंजूर केलेली ४८ पदेदेखील आजपर्यंत कधीही पूर्णपणे भरण्याचे औदार्य शासनाने दाखविले नाही. परिणामी, जास्त दिवस पदे रिक्त राहिल्यामुळे मंजूर ४८ पैकी ७ पदे व्यपगत झाली. त्यामुळे ४१ पदांपैकी अवघी २९ पदे भरण्यात आली