शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

१५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:08 IST

शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

ठळक मुद्देशेतकरी उपेक्षित : पदाधिकारी मात्र सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र ही सभा केवळ १५ मिनिटात गुंडाळण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेतकºयांच्या बाबतीत किती सजग आहेत, हे दिसून येते.शेतकºयांना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी शेतीविषयक समस्यांचा आढावा घेवून शेतकºयांना विविध साहित्याचा पुरवठा करणे, आवश्यक साहित्याची खरेदी करणे, औषध साठा उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, डॉ. आसावरी देवतळे, कांबळे या सदस्यांनी पत्र देवून कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरूवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेला अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने केवळ १५ मिनिटातच ही सभा गुंडाळण्यात आली.सध्या वातावरणाच्या बदलामुळे सोयाबीन, कापूस, धान पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर पाळीव जनावरांनाही विविध रोगाची लागण होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र विशेष सभेत कोणतीही चर्चा न करताना १५ मिनिटात सभा गुंडाळण्यात आल्याने शेतकºयांची घोर निराशा झाली आहे.