शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

१५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:08 IST

शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

ठळक मुद्देशेतकरी उपेक्षित : पदाधिकारी मात्र सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र ही सभा केवळ १५ मिनिटात गुंडाळण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेतकºयांच्या बाबतीत किती सजग आहेत, हे दिसून येते.शेतकºयांना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी शेतीविषयक समस्यांचा आढावा घेवून शेतकºयांना विविध साहित्याचा पुरवठा करणे, आवश्यक साहित्याची खरेदी करणे, औषध साठा उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, डॉ. आसावरी देवतळे, कांबळे या सदस्यांनी पत्र देवून कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरूवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेला अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने केवळ १५ मिनिटातच ही सभा गुंडाळण्यात आली.सध्या वातावरणाच्या बदलामुळे सोयाबीन, कापूस, धान पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर पाळीव जनावरांनाही विविध रोगाची लागण होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र विशेष सभेत कोणतीही चर्चा न करताना १५ मिनिटात सभा गुंडाळण्यात आल्याने शेतकºयांची घोर निराशा झाली आहे.