शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

१५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:08 IST

शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

ठळक मुद्देशेतकरी उपेक्षित : पदाधिकारी मात्र सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र ही सभा केवळ १५ मिनिटात गुंडाळण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेतकºयांच्या बाबतीत किती सजग आहेत, हे दिसून येते.शेतकºयांना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी शेतीविषयक समस्यांचा आढावा घेवून शेतकºयांना विविध साहित्याचा पुरवठा करणे, आवश्यक साहित्याची खरेदी करणे, औषध साठा उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, डॉ. आसावरी देवतळे, कांबळे या सदस्यांनी पत्र देवून कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरूवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेला अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने केवळ १५ मिनिटातच ही सभा गुंडाळण्यात आली.सध्या वातावरणाच्या बदलामुळे सोयाबीन, कापूस, धान पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर पाळीव जनावरांनाही विविध रोगाची लागण होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र विशेष सभेत कोणतीही चर्चा न करताना १५ मिनिटात सभा गुंडाळण्यात आल्याने शेतकºयांची घोर निराशा झाली आहे.