शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

जिल्हा परिषदेत हमरीतुमरी

By admin | Updated: January 20, 2015 23:09 IST

जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला, शाळा समिती आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद संपविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी

युनियन पदाधिकाऱ्यांत जुंपली : मुख्याध्यापक-शालेय पोषण समितीचंद्रपूर : जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला, शाळा समिती आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद संपविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. मात्र या सुनावणीमध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि मुख्याध्यापकांमध्ये चांगलीच जुंपल्याने मोठे वांदग निर्माण झाले. काही महिला शिक्षक, आहार शिजविणाऱ्या महिला तथा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नारेबाजी केली. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान सुनावनी रद्द करण्यात आली. यानंतर मुख्याध्यपकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर पोषण आहार कर्मचारी युनियनने पोलीस ठाणे गाठले. (नगर प्रतिनिधी)