शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे वादळी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल.

ठळक मुद्देआजपासून समुपदेशन : बदलीनंतरही बीईओंना केले नाही भारमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकल्यानंतर रविवारपासून समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, गतवर्षी शिक्षण विभागातील बीईओची बदली होऊनही शिक्षणाधिकाºयांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच ठिकाणी कार्यरत असून त्यांची सेवाज्येष्ठता चक्क शुन्य दाखविण्यात आली. परिणामी, कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे समुपदेशाऐवजी वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षी बदली झालेल्या शिक्षण विस्तार एक वर्षे पूर्ण होऊनही शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच्याच ठिकाणी कार्यरत आहेत. जि. प. ने २१ जुलै २०२१ रोजी बदली पात्र शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य पदांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता शुन्य दाखविण्यात आली. गतवर्षी बदली झाल्यानंतरही या अधिकाऱ्यांना भारमुक्त केले नाही. परिणामी, ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तिथे नवीन बदलीपात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना संधी दिले जात असेल तर या बदल्यांना काय अर्थ, असा प्रश्न  शिक्षण  विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

बदलीपात्र कर्मचाऱ्यांची उसळणार गर्दीजि. प. च्या सर्वच विभागातील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दुपारी ४. ४५ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत चालेल. नक्षलग्रस्त भागातील कर्मचारी व बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत तसेच सुट घेणारे सर्वच कर्मचारी आवश्यक प्रमाणपत्रांसह दाखल होणार आहेत. त्यामुळे गर्दी उसळणार आहे.

२० टक्के बदल्यांना मान्यता- सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार २० टक्के बदल्यांना मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दोन आदेश धडकल्याने त्यामुळे नेमक्या किती टक्के बदल्या होणार, याबाबत कर्मचारी व संघटनांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. नव्या आदेशामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली