शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोवरीतील युवकांनी केली मशरूम शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:00 IST

जीवन जगण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळते. हे गोवरीतील धडपड्या दोन युवकांनी मशरूम (अळींबी) शेतीतून सिद्ध केले आहे.

ठळक मुद्देबेरोजगारीवर केली मात : कृषिपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना दिली दिशा

प्रकाश काळे ।आॅनलाईन लोकमतगोवरी : जीवन जगण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळते. हे गोवरीतील धडपड्या दोन युवकांनी मशरूम (अळींबी) शेतीतून सिद्ध केले आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील तुषार झाडे (२२) आणि वैभव दरेकर (२१) असे या धडपड्या युवकांचे नाव आहे. दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षण घेत असताना प्रचंड अडचणी यायच्या. शिक्षणासाठी वेळोवेळी पैसा मिळायचा नाही. कसेबसे दोघांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अशातच मशरूम शेती करण्याचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती या युवकांना मिळाली. क्षणाचांही विलंब न लावता दोघांनीही जळगाव येथे मशरूम प्लांटचे प्रशिक्षण घेण्याचा विचार मनात पक्का केला. मशरूम तज्ज्ञांकडून सर्व माहिती जाणून घेतली. आधुनिक शेतीचे धडे घेतले. मशरूम लागवड करण्यासाठी उन्ह लागू नये, म्हणून मोठ्या शेडची आवश्यकता होती. मात्र, पैशाअभावी युवकांनी राहत्या घरातच मशरूम शेतीसाठी जागा निवडली. मशरूम लागवड करण्यासाठी एका प्लॉस्टिकमध्ये कुटार घेवून एकमेकांवर थर तयार केले. मशरुम २५ ते ४५ दिवसांचे उत्पादन असून तीनदा तोडणी करता येते. ग्रामीण भागात मशरूमची विशेष मागणी नाही. पण, शहरी भागातील हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये मशरुमला मोठी मागणी आहे. व्यावसायिक हेतू ठेवून दोघांनीही योग्य नियोजन केले. मशरूमचा दर सध्या प्रती किलो २५० रुपये आहे. कमी खर्चात चांगले पीक घेता येते. केवळ पारंपरिक शेती न करताना परसबाग अथवा घरातील एका खोलीच मशरूम शेती सहजपणे करता येते. शासनाने विक्रीची व्यवस्था करावी, अशी मागणी तुषार झाडे व वैभव दरेकर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी केली.मशरूम गुणकारीमशरूम (अळींबी) मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. मशरूमचा आहारात वापर केल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गॅस, अ‍ॅसिडीटी दूर करते. मशरूम सेवण केल्याने मधूमेह, रक्तदाब व हृदयविकार नियंत्रणात ठेवता येतो.