शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

समृद्ध भारतासाठी युवकांनी पुढे यावे - अम्ब्रीशराव

By admin | Updated: January 12, 2015 22:47 IST

भारतीय युवकांचा सर्वांगीन विकास हेच माझे ध्येय असून समृद्ध भारताच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी

राजुरा : भारतीय युवकांचा सर्वांगीन विकास हेच माझे ध्येय असून समृद्ध भारताच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी येथे केले. स्वामी विवेकानंद जयंती व भाजपा सदस्य नोंदणी शुभारंभाप्रसंगी स्थानिक यादवराव धोटे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा सचिव अरुण मस्की, मधुकर नरड, आदिवासी नेते वाघु गेडाम, सुधीर धोटे, भाजापचे राजुरा तालुका अध्यक्ष डॉ. लखन अडबाले, सतीश धोटे, महिला आघाडी सदस्य मानिक उपलंचीवार, सचिन डोहे, सुनील उरकुडे, किशोर बावणे, वामन तुरानकर, राजुरा शहर अध्यक्ष बादल बेले, सुरेश रागीट, राजु घरोटे, किशोर बावणे, भाऊराव चंदनखेडे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सचिन भेंडे, शेतकरी संघटनेचे दिलीप वांढरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. प्रास्ताविक भाजपा राजुरा विधानसभा क्षेत्र प्रमुख खुशाल बोंडे यांनी केले. संचालन बंडू बोढे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार अमित जयपूरकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)