शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

शाळा बंद करण्याच्या विरोधात आपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:21 IST

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घतला आहे. या निर्णयातून शासन जबाबदारीतून पळ काढत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षण कायद्याचा भंग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घतला आहे. या निर्णयातून शासन जबाबदारीतून पळ काढत आहे. असा आरोप करीत आम आदमी पार्टीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शासनाने जि.प. शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे. परिणामी शाळेची पटसंख्या कमी होत आहे. असा ठपका ठेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पटसंख्या कमी होत असतानासुद्धा मागील तीन वर्षांपासून शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नाही. आता तर पटसंख्या कमी असल्याने शाळाच बंद करीत आहेत. त्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे परिसरातील शाळेमध्ये समायोजन करणार आहे. त्यामुळे पर्यायी शाळा प्रवेशाने शिक्षण हक्क कायद्याचा भंग होणार आहे. असाही आरोप आम आदमी पार्टीने करुन यावेळी आपचे योगेश आपटे, सुनील मुसळे, भिवराज सोनी, संदीप पिंपळकर, संतोष दोरखंडे, बबन कृष्णपलीवार आदी उपस्थित होते.दिल्लीची पुनरावृत्ती करावीआम आदमी पक्षाचे दिल्लीमध्ये सरकार आहे. या सरकारने सरकारी शाळांचा कायापालट करुन मोफत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन दिले आहे. दिल्लीमध्ये नुकत्याच २३० सरकारी शाळा नव्याने तयार करुन ८ हजार नवीन वर्ग खोल्या तयार केल्या आहेत. तर शाळेतील शिक्षकांना विदेशात पाठवून अद्यावत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा गुणात्मक व संख्यात्मक दर्जा वाढलेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र सरकारने करावी, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली.