शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सिंचनामुळे यंदा रब्बी हंगाम लागवड क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:48 IST

तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. यंदा सुमारे १७७.९ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी झाली असून भाजीपाला, फुलझाडे, टरबूज व इतर पिकेही शेतकरी घेताना दिसत आहेत.

ठळक मुद्देमूल तालुक्यात १७७ हेक्टर भातशेती : शेतकरी घेत आहेत भाजीपाल्याची पिके

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. यंदा सुमारे १७७.९ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी झाली असून भाजीपाला, फुलझाडे, टरबूज व इतर पिकेही शेतकरी घेताना दिसत आहेत.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी मुबलक निधी देत आहेत. यातुनच चिरोली येथे २ कोटींचा बंधारा बांधण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ मोठे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याकामांमुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे. यासोबतच लघु पाटबंधारे विभागाकडून बंधारे व तलावाच्या गेटचे काम सुरू आहेत. मागील तीन वर्षांपासून तालुका कृषी विभागाने शेततलाव, बोळी, नाला खोलीकरण, गाळ उपसा, बंधारे व जलशिवार योजनेच्या माध्यमातून सिंचनाची विविध कामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात अनेक पिके घेत आहेत. तालुक्यात भातशेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. वाघोली बुटी उपसा योजना, हरणघाट उपसा सिंचन व बोरघाट योजनेचे पाणी खरीप हंगामात शेतीकरिता उपलब्ध करून दिल्या जाते. पण, अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चिचडोह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. सदर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी पाणी मिळणार आहे.नहराची दुरूस्ती अत्यावश्यकमागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी वाघोली बुटी उपसा सिंचन योजना, हरणघाट उपसा सिंचन प्रकल्प उपयुक्त ठरले. परंतु हे प्रकल्प जुने असल्यामुळे अनेक नहराला भेगा पडल्या आहेत. मुख्य कालवा नादुरूस्त असल्याने शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती