शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साहित्यिकांच्या लेखण्या विवेकनिष्ठ व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:18 IST

आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : आंबेडकरवादी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळद्वारा पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमूर येथील शेतकरी भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्घ साहित्यिक व विचारवंत प्रा.दीपककुमार खोब्रागडे होते. उदघाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसीध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, संघरामगीरीचे संघनायक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, अ‍ॅड. भुपेश पाटील, सुरेश डांगे, डॉ.धनराज खानोरकर, साहित्यिक ना.गो.थुटे, आत्माराम ढोक, विद्याधर बन्सोड, प्रा. वामन शेळमाके, किशोर गजभीये, शुध्दोधन कांबळे, महेश मोरे उपस्थत होते.क्रांतीभूमीत दोन दिवस चालनाऱ्या साहित्य संमेलनादरम्यान इंदिरा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रसंत साहित्यनगरीपर्यत प्रथम संविधान गौरवरॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकारून नागरिकांचे लक्ष वेधले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करून क्रांतीभूमीतील पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ या काव्यसंग्रहाचे, डॉ. भुपेश पाटील यांच्या ‘जेव्हा गाव पेटून उठतो तेव्हा’, भानुदास पोपटे यांच्या ‘राष्ट्रीय अभंगवाणी’ या काव्यसंग्रहाचे व विद्याधर बन्सोड, अनंता सूर आदींचे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.संमेलन परिसरात पुस्तकाचे स्टॉलदोन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नागरी परिसरात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून अनेकजण येथून हजारोंची पुस्तके खरेदी करीत असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.