शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाच्या तळमळीतूनच लेखन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:15 IST

साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे.

ठळक मुद्देअशोक पवार : राजुरा येथे तेजस्विनी साहित्य पुरस्कार, कवी संमेलन

आॅनलाईन लोकमतगोवरी : साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे. समाजात जगताना दाहक आणि आल्हाददायक अनुभव येत असतात. मात्र, सामाजिक वास्तव साहित्यातून मांडत असताना हृदयाची तळमळ असावी लागते, असे मत प्रसिद्ध कादंबरीकार अशोक पवार यांनी व्यक्त कले. राजूरा येथील स्वामी विवेकानंद सभागृहात तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार वितरण व कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा अल्लूरवार यांनी उद्घाटन केले. स्वागताध्यक्ष उमाकांत धांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण बाळ योजनाचे अध्यक्ष सतीश धोटे, जि. प. सदस्य सुनील उरकुडे, नत्थू बोबडे, किशोर कवठे उपस्थित होते. अशोक पवार यांनी साहित्याच्या विविध प्रवाहांवर भाष्य केले. अष्टपैलू व्यक्तिमत्व साहित्यिक पुरस्कार डॉ. बळवंत भोयर, रामचंद्र धोटे स्मृती कादंबरी पुरस्कार आचार्य विजया मारोतकर, वाघुजी गावंडे स्मृती कथासंग्रह पूरस्कार डॉ. बाबुराव उपाध्ये, वामनराव गड्डमवार स्मृती समीक्षा पुरस्कार बाळू दुगदुमवार, शांताबाई बोबडे स्मृती काव्य पुरस्कार डॉ. माधव जाधव, हनुमंत चिल्लावार स्मृती आत्मकथन पुरस्कार डॉ. जयप्रकाश घुमटकर, तर कल्याण तेजस्विनी साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रीती वडनेरकर, डॉ. राजकुमार मुसने, अविनाश पोईनकर, प्रा. चित्रा देशमुख, नरेशकूमार बोरीकर आदींना प्रदान करण्यात आला. परिक्षक डॉ. अनंता सूर म्हणाले, साहित्यातून समाजातील वास्तव मांडावे. वास्तवदर्शी साहित्य अमर होईल. साहित्य हे समाजमन चेतविण्याचे काम करते. खºया साहित्यातून समाजाला दिशा मिळते, असे मत व्यक्त केले. संचालन वर्षा कोल्हे-जवळे व प्रास्ताविक संगीता धोटे यांनी केले. प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात पंढरपूर येथील कवयित्री स्वाती भोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यावेळी कवींनी बहारदार कविता सादर केल्या. संचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले. कार्यक्रमाला कवी, साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते.